Enter your Email Address to subscribe to our newsletters
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे लंडनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममध्ये असल्याचे सर्व भारतीयांना माहित आहे. ही वाघनखे करारी तत्त्वावर भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार १ ऑक्टोबरला ब्रिटेनला रवाना झाले आहेत.
Read More
अशा वातावरणात शूटींग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका....
या पुढे राज्यभरात ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. भगव्या ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून हा दिवस साजरा होणार.
राष्ट्रीय हरित लवादने (एनजीटी) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरण मंजुरीला आव्हान देणारी याचिका रद्द केली आहे. या आठवड्यात याबाबतचा निर्णय देण्यात आला. ही याचिका कोळी समाजातील एका नेत्याने २०१७ साली दाखल केली होती.
बाबासाहेब पुरंदरे नावाच्या धगधगत्या शिवज्योतीने कार्तिकी एकादशीच्या दिनी या जगाचा निरोप घेतला. पण, बाबासाहेब आज आपल्यात नसले, तरी त्यांनी पेटवलेली शिवविचारांची मशाल महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपर्यात पोहोचली. मग ते ‘राजा शिवछत्रपती’ हे चरित्रलेखन असो, अनेकांना बरोबर घेऊन किल्ल्यांना भेटी देणे असो, ‘इतिहास संशोधक मंडळा’त जाऊन कागदपत्रे धुंडाळणे असो किंवा परदेशात जाऊन ‘शिवचरित्र’-‘जाणता राजा’ यांचे सादरीकरण असो... बाबासाहेबांनी छत्रपतींच्या विचारांना नव्याने अधिष्ठान प्राप्त करून दिले. बाबासाहेब
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
समर्थांच्या शिष्यांनी वेळोवेळी त्यांच्या लीला लिहून ठेवल्या होत्या. त्यांचा संदर्भ यात आहे. कल्याणस्वामी, उद्धवस्वामी, वेणाबाई, दिवाकर गोसावी या समर्थांच्या संगतीत वाढलेल्या प्रमुख शिष्यांनी लिहिलेल्या समर्थ चरित्रातील आठवणी, लीला आज उपलब्ध असत्या तर काय बहार झाली असती, असे पांगारकरांनी म्हटले आहे.
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
प्रचंड व्यस्त विमानतळांपैकी एक अशी ओळख असलेले मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे
सध्या बॉलीवूडचा बायोपिक ट्रेण्ड सर्चार्चीत आहे. नुकतेच आलेले 'संजू', 'सुरमा', 'गोल्ड' ही ताजी उदाहरणे आहेत.
जेट एअरवेज विमानातील एका केबिन क्रूच्या चूकीमुळे प्रवाशांच्या नाकतोंडातून रक्त आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.