Congress's free electricity

रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना : एका स्वातंत्र्यशाहिराची गाथा...

स्वातंत्र्यसंग्रामात केवळ हातातील शस्त्रास्त्रांनी नव्हे, तर आपल्या धारदार लेखणीनेही शेकडो लेखक, कवींनी ब्रिटिशांना अक्षरश: घायाळ गेले. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता प्रकाशित केल्यामुळे सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही क्रांतीची मशाल पेटवणारे कवी म्हणजे कवी गोविंद उपाख्य आबा त्र्यंबक दरेकर. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा परिसस्पर्श झालेल्या या कवीच्या अनेक कविता ब्रिटिशांनी जप्त केल्या. त्यांच्या लेखनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला. पण, ब्रिटिश राजवटीला भीक न घा

Read More

Bollywood actor Govinda स्वतःच्याच बंदुकीने जखमी झाला! पहाटे पाच वाजता काय घडलं?

बॉलीवुड कलाकार गोविंदाला बंदूक साफ करताना गोळी लागली... नेमकं काय घडलं?

Read More

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याचा उद्घोष करणारी मराठी कविता

हिंदुस्थानात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर मराठी कवितेवर इंग्रजी साहित्याचा प्रभाव पडू लागला. सन १८३३ मध्ये हरी केशवजी यांनी इंग्रजी कवितेला मराठी रूप देण्याचा प्रयत्न केला. सन १८६० व १८६१ मध्ये महादेव शास्त्री यांनी इंग्रजी कवितांच्या मराठी भाषांतराची पुस्तके प्रसिद्ध केली. त्यामुळे कवितेत स्वातंत्र्याची लालसा, अन्यायाला प्रतिकार, मानवी समता, निसर्ग हे विषय येऊ लागले. तत्पूर्वी कथाकाव्ये, भक्तिरस हा प्रामुख्याने काव्यात येत होता. तेव्हा, स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्याचा उद्घोष करणार्‍या अशाच काही मराठी

Read More

‘व्रतस्थ’ समर्थ भक्ताचा जीवनपट उलगडून दाखवणारे पुस्तक

समर्थ रामदास यांनी श्रीराम भक्तीतून शक्तीचे जागरण केले होते. ‘व्रतस्थ’ युवकांचे संघटन उभारले होते. संघटनेच्या आधारे सशक्त समाजाच्या उभारणीतून राष्ट्र बळकट करण्याचे सूत्र मांडले होते. प्रपंच आणि परमार्थ याच्या संतुलनावर नेमकेपणाने त्यांनी भाष्य केले होते. श्रीरामाचे कार्य पुढे नेण्यासाठी एक कार्यपद्धती निर्माण केली होती. त्यातून समर्थांचे अनेक शिष्य तयार झाले होते. समर्थ व्रत पुढे नेण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तीच परंपरा पुढे नेणार्‍यांतील एक अग्रणी नाव सुनील चिंचोलकर. ‘समर्थव्रती’ हे विश

Read More

दीड महिन्यांपूर्वी सर्वात मोठी ५० थरांची दहीहंडी फोडली : एकनाथ शिंदे

दहीहंडी उत्सवाची पंढरी मानली जाणारी धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबी नाक्याच्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या गोविंदाप्रेमींना शुभेच्छा देताना "तुम्ही आता या हंड्या फोडताय,आम्ही देखील सगळ्यात मोठी हंडी फोडली दीड महिन्यापूर्वी पन्नास थर लाऊन फोडली". "तशी आमची हंडी कठीण आणि उंच होती, पण तुमच्या सगळ्यांचा शुभेच्छा आणि स्वर्गीय हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाने ही हंडी फोडली" असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांन

Read More

स्वामी प्रतिष्ठानची देशातील सर्वात मोठी दहीहंडी ठाण्यात

स्वामी प्रतिष्ठानची देशातील सर्वात मोठी दहीहंडी ठाण्यात

Read More