Enter your Email Address to subscribe to our newsletters
स्वातंत्र्यसंग्रामात केवळ हातातील शस्त्रास्त्रांनी नव्हे, तर आपल्या धारदार लेखणीनेही शेकडो लेखक, कवींनी ब्रिटिशांना अक्षरश: घायाळ गेले. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता प्रकाशित केल्यामुळे सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही क्रांतीची मशाल पेटवणारे कवी म्हणजे कवी गोविंद उपाख्य आबा त्र्यंबक दरेकर. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा परिसस्पर्श झालेल्या या कवीच्या अनेक कविता ब्रिटिशांनी जप्त केल्या. त्यांच्या लेखनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला. पण, ब्रिटिश राजवटीला भीक न घा
Read More
Shri Govindanand Saraswati Trust Rajapur Dombivli ‘श्री गोविंदानंद सरस्वती न्यासा’ची स्थापना निवृत्त मुख्याध्यापक व संस्कृतचे गाढे अभ्यासक वामन नवरे यांनी 2007 साली केली. उपासना, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक, आरोग्य, ऐतिहासिक प्रकाशन व संस्कृत भाषेच्या शिक्षणास उत्तेजन ही न्यासाची उद्दिष्टे आहेत. न्यासाच्या कार्याचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. ३७ वर्षांच्या संसारानंतर दोघंही विभक्त होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. वारंवार होणाऱ्या मतभेदांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. पण आता ते विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांचाही संसार मोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. मतभेदामुळे ते वेगळे होणार आहेत, अशी चर्चा आहे.
अभिनेता गोविंदा याला १ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वत:च्याच परवानाधारक बंदूकीतून अनावधानाने गोळी लागली होती. या दुर्घटनेत त्याच्या डाव्या पायाला लागलेली गोळी यशस्वीरित्या शस्त्रक्रियेने बाहेर काढण्यात आली. त्यानंतर आता ४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
बॉलीवुड कलाकार गोविंदाला बंदूक साफ करताना गोळी लागली... नेमकं काय घडलं?
अभिनेते आणि शिवसेना नेते गोविंदा यांना स्वत:च्याच बंदुकीतून गोळी लागून पायाला गंभीर दुखापत झाली होती. १ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ही दुर्घटना घडली. रिव्हॉल्वरचे लॉक खुलं असल्याने चुकून गोळी लागल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, या अपघातानंतर त्यांना तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता त्यांची तब्येत सुधारत असल्याची माहिती गोविंदा यांच्या पत्नी सुनीता अहुजा यांनी दिली आहे.
अभिनेते आणि शिवसेना नेते गोविंदा यांना स्वत:च्याच बंदुकीतून गोळी लागून पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आज १ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ही दुर्घटना घडली. रिव्हॉल्वरचे लॉक खुलं असल्याने चुकून गोळी लागल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघातानंतर त्यांना तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अभिनेते गोविंदा यांना आज १ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे त्यांच्या घरी परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागली. अनावधानाने पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
अभिनेते आणि शिवसेना नेते गोविंदा यांना स्वत:च्याच बंदुकीतून गोळी लागून पायाला गंभीर दुखापत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे. १ ऑक्टोबर रोजी रिव्हॉल्वरचे लॉक खुले असल्याने अभिनेते गोविंदा यांना चुकून गोळी लागली.
आज दि. 12 मे रोजी अद्वैत वेदान्ताच्या तत्वज्ञानाचे प्रवर्तक आद्य शंकराचार्य यांची जयंती. त्यानिमित्त त्यांचा संक्षिप्त परिचय करून देणारा लेख...
सुप्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा Govinda Shivsena यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपुर्वीच गोविंदा यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासुनच गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु होती. गोविंदा यांच्या पक्षप्रवेशाने त्या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा राजकारणात पुन्हा एंट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे. गोविंदा यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेतली असल्याची माहीती आहे. त्यामुळे माजी खासदार गोविंदा ( Govinda Shivsena ) राजकारणात पुनरामन करणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात भगवान रामललाचा अभिषेक केला जाणार आहे. इस्कॉनची श्री राम पद यात्राही त्याच दिवशी पूर्ण होणार आहे. दिल्ली ते अयोध्या हा ४१ दिवसांची ही यात्रा दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सुरू झाला.
दरवर्षी महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही राज्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. अशात राजकीय नेत्यांनी दहिहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आयोजित वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने विक्रमी नऊ थर रचत सलामी दिली आहे.
दादरमध्ये प्रसिध्द असलेली 'आयडियल'ची दहीहंडी मानाची हंडी मानली जाते. दरवर्षी प्रमाणे महिला गोविंदा दहीहंडी फोडतात. यंदा दहीहंडीसाठी महिला गोविंदा या सकाळी पाच वाजल्यापासूनच मोठ्या उत्साहात तयारी सुरू करतात. महिला गोविंदा या पाच थर लावून दहीहंडी फोडतात.
आज दहीहंडीच्या निमित्ताने राज्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. ठाणे, मुंबई सह उपनगरात अनेक ठिकाणी गोपाळांचा 'बोल बजरंग बली की जय' असा एकच जोश दिसून येतोय. तसेच आज वरुणराजाने उत्सवाला हजेरी लाऊन गोपाळांचा उत्साह अजून वाढवला आहे.
काजुपाडा गोविंदा पथक तर्फे आयोजित दही हंडी 2023 अंतर्गत चांदीवली येथील काजुपाडा पाईपलाईन येथे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे जिल्हा सचिव एड कैलास आगवणे यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. आयोजक हीरा पुजारी असून यावेळी रत्नाकर शेट्टी, शशांक मस्के आणि अन्य मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सदर पथक संपूर्ण मुंबईत विविध ठिकाणी जाऊन दही हंडी सोहळयात भाग घेतात.
"मंगल देशा, पवित्रा देशा...,” असे कवी गोविंदाग्रज अनेक वर्षांपूर्वी लिहून गेले. कोरोना काळात संपूर्ण जगास औषधे आणि लस पुरवून भारताने औषध संशोधन क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध केले. भविष्यात पुन्हा अशाप्रकारची व्याधी येऊ शकते किंवा त्याहीपेक्षा भयानक संकटांना सामोरे जाण्याची वेळ आल्यास त्यादृष्टीने भारत तयार राहावा, त्यातूनच येत्या काळात भारतात औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात संशोधनास चालना देण्यासाठी नवे फार्मास्युटीकल संशोधन धोरण लवकरच लागू केले जाणार आहे.
वण म्हटलं की सणांची रेलचेल सुरू होते. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे दहीहंडी. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवात दहीहंडी व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
देशभरात अनेक घटना घडत असून हिंसाचार वाढताना दिसत आहे. अलीकडेच हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारामुळे अभिनेता गोविंदा एका वादात अडकला आहे. गोविंदाने या प्रकरणाबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट समोर आल्यानंतर एकीकडे गोविंदाला ट्रोल केले जात असून दुसरीकडे गोविंदाने त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे सांगितले आहे.
केरळमध्ये विधानसभेचे अध्यक्ष शमसीर यांनी हिंदू देवतांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांचा विरोध केला जात आहे. दरम्यान या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना शमसीर म्हणाले की, माझा हेतू कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा कधीच नव्हता. परंतु केरळमधील सत्ताधारी सीपीआय(एम) ने दि. २ ऑगस्ट रोजी कठोर स्वरात सांगितले की विधानसभेचे अध्यक्ष एएन शमसीर हिंदू देवतांबद्दलच्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीत.
हिंदुस्थानात इंग्रजांचे राज्य आल्यानंतर मराठी कवितेवर इंग्रजी साहित्याचा प्रभाव पडू लागला. सन १८३३ मध्ये हरी केशवजी यांनी इंग्रजी कवितेला मराठी रूप देण्याचा प्रयत्न केला. सन १८६० व १८६१ मध्ये महादेव शास्त्री यांनी इंग्रजी कवितांच्या मराठी भाषांतराची पुस्तके प्रसिद्ध केली. त्यामुळे कवितेत स्वातंत्र्याची लालसा, अन्यायाला प्रतिकार, मानवी समता, निसर्ग हे विषय येऊ लागले. तत्पूर्वी कथाकाव्ये, भक्तिरस हा प्रामुख्याने काव्यात येत होता. तेव्हा, स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्याचा उद्घोष करणार्या अशाच काही मराठी
समर्थ रामदास यांनी श्रीराम भक्तीतून शक्तीचे जागरण केले होते. ‘व्रतस्थ’ युवकांचे संघटन उभारले होते. संघटनेच्या आधारे सशक्त समाजाच्या उभारणीतून राष्ट्र बळकट करण्याचे सूत्र मांडले होते. प्रपंच आणि परमार्थ याच्या संतुलनावर नेमकेपणाने त्यांनी भाष्य केले होते. श्रीरामाचे कार्य पुढे नेण्यासाठी एक कार्यपद्धती निर्माण केली होती. त्यातून समर्थांचे अनेक शिष्य तयार झाले होते. समर्थ व्रत पुढे नेण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तीच परंपरा पुढे नेणार्यांतील एक अग्रणी नाव सुनील चिंचोलकर. ‘समर्थव्रती’ हे विश
दहीहंडी उत्सवादरम्यान राज्यभर जे गोविंदा जखमी झाले त्यांना योग्य उपचार मिळावेत जेणेकरून कुणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी नियंत्रण पथकास निर्देश देण्यात आले होते.
राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारने गोविंदा पथकांबाबत घेतलेल्या आर्थिक मदत, तसेच पुढील वर्षापासून विमा संरक्षण आदी निर्णयाला काही राजकीय पक्षांकडून विरोध करण्यात येत आहे.
दहीहंडी उत्सवाची पंढरी मानली जाणारी धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबी नाक्याच्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या गोविंदाप्रेमींना शुभेच्छा देताना "तुम्ही आता या हंड्या फोडताय,आम्ही देखील सगळ्यात मोठी हंडी फोडली दीड महिन्यापूर्वी पन्नास थर लाऊन फोडली". "तशी आमची हंडी कठीण आणि उंच होती, पण तुमच्या सगळ्यांचा शुभेच्छा आणि स्वर्गीय हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाने ही हंडी फोडली" असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांन
उंचच उंच थरांच्या दहिहंड्यांची चर्चा होत असताना दादर मधील एका दहीहंडीच्या मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दहीहंडीचे थर लावताना त्यावर चक्क अफझल खान वधाचे प्रात्यक्षिक करण्यात आले
अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवांतल्या नको त्या प्रकारावर या टोळक्याच्या तोंडातून चकार शब्दही निघत नाही आणि हाच या टोळक्याचा दांभिकपणा आहे. त्या टोळक्याला सणसणीत चपराक लगावणारा निर्णय म्हणून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याकडे पाहिले पाहिजे. यातून दहीहंडीलाही शिस्त लागेल आणि दहीहंडीची लोकप्रियताही वाढेल.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी योगदान दिलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर क्रांतिकारकांचे मुकूटमणी म्हटले जाते. त्यांच्या सान्निध्यात राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करणार्या दामोदर महादेव चंद्रात्रे उर्फ दामुअण्णा यांचा आज स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या कार्याची माहिती देणारा विशेष लेख...
आधी नेत्यांच्या मागे तिकीट मिळावे म्हणून पळा, तिकीट प्राप्तीनंतर कार्यकर्त्यांच्या जुळवाजुळवीमागे लागा आणि मग गल्लोगल्ली जाऊन मतदारांसमोर हात जोडा. उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या राजकीय ‘दौड’मध्ये एकाएकी सामील झाल्या आणि मग...
दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला दहीहंडीचा सराव थांबला... हंडीही उत्साहात फोडून झाली. दुसरा दिवसही नेहमीप्रमाणे सुरू झाला आणि सरलादेखील... पण, दहीहंडीच्या धबडग्यात धारावीतील खंदारे दाम्पत्याने गमावलेल्या त्यांच्या मुलाचे काय?
दहीहंडीनिमित्त आज सकाळपासूनच मुंबईसह ठाणे व उपनगरातही गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळातोय.
ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे स्वामी प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहिहंडी उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी उपस्थिती दर्शवत गोविंदा पथकांचे कौतुक केले.
मुंबईत ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत थरा वर थर रचत, डिजेच्या तालावर ठेका धरून तरुणाईंनी दहीहंडी फोडण्यासाठी गर्दी केली.
स्वामी प्रतिष्ठानची देशातील सर्वात मोठी दहीहंडी ठाण्यात
दहिहंडीला आलेलं कॉर्पोरेट लूक आणि वाढत्या थरांमुळे होणारे अपघात यामुळे न्यायालयानेही त्यावर काही बंधनं घातली होती. साहसी खेळ, पारंपारिक उत्सव याच्या कचाट्यात सापडलेल्या दहिहंडीने अखेर साहसी खेळाचा दर्जा मिळवला.
गोपाळकाला म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते थरांवर थर लावलेली गोविंदा पथके, रस्त्यांवर गर्दी आणि डॉल्बींचे आवाज. तरी आता याला ‘सण’ म्हणावं की ‘स्पर्धा’ हा प्रश्न उपस्थित होतोच.
गोपाळकाला सण नजीक येऊन ठेपला असताना गोविंदा पथकाकडून रचल्या जाणाऱ्या थरांबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट न केल्याने थरांबाबत संभ्रमवस्था कायम राहिली आहे .
या चित्रपटाचा मुख्य नायक म्हणून गोविंदाची निवड करण्यात आली असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल, असे त्यांनी म्हटले आहे.