Enter your Email Address to subscribe to our newsletters
आयुष्यात शेवटी आठवणीच माणसांचे आयुष्य सावरतात किंवा बिघडवतात. पण करारी बाणा आयुष्यात भलीमोठी झुंज देत समृद्धीचा वारसा अंगिकारण्यास मदत करतात. नेहमी आपण शून्यातून विश्व निर्माण केलेल्या गोष्टींतून आकलन करत असतो. परंतु आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी व्यवसाय उभारताना झुंज कशी द्यावी याबद्दल मात्र फारसे भाष्य होताना दिसत नाही. परिणामी त्रोटक प्रेरणा घेत अखेरीस माणूस जिद्द हरवतो. पण कितीही संकटे आली तरी त्याला तोंड कसे द्यावे याचा परामर्श एखाद्या महिला गृहिणी व नंतर झालेल्या उद्योजक झालेल्या महानुभवाकडून घ्याय
Read More
सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिवस' आयोजित केला जातो. भारत सरकारच्या वतीने यंदा दि. ३ जुलै ते दि. १७ सेप्टेंबर दरम्यान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ७५ दिवस चालणाऱ्या मोहिमेस रविवार दि. ०३ जुलै पासून सुरुवात झाली.
मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यातही केलाय भ्रष्टाचार ? : भाजपचा आरोप
चंद्रावर 'इथे' पाऊल ठेवणारा भारत पहिला देश
मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाडाच्या फांद्या पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत होऊन १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.