Rain in March

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची महत्वाची घोषणा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची महत्वाची घोषणा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांपुढे परीक्षा कशी द्यायची हा प्रश्न सर्वांपुढे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे.

Read More