राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.
Read More
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशवासीयांसाठी भोंग्याच्या मुद्द्यावरुन पत्र लिहीले आहे. मशिदींवरील बेकायदा भोंग्याचा विषयाचा प्रश्न कायमचा मिटवण्याच्या दृष्टीने एकाचा काय तो या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूयात, असे आवाहन त्यांनी राज्यातील मनसैनिकांना केले आहे. तसेच या पत्रात हा विषय सामाजिकच आहे, असा पुनरुच्चार राज यांनी केला आहे.
यापूर्वीही अनेकदा प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर न्यायालयांनी विविध निकाल आणि निर्णय सुनावले आहेत. परंतु, दुर्देवाने त्या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. नुकताच अलाहाबाद उच्च न्यायालयाने मशिदीत भोंग्यांचा वापर करणे हा मूलभूत अधिकार नाही, असा निकाल दिला. त्यानिमित्ताने भोंग्यांचा एकूणच वाद आणि सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा व्यक्त करणारा हा लेख...
सध्या देशभरात मशिदींवरील भोंगे हा मुद्दाच इतका गरम आहे की, संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. विदेशात बंदी असलेल्या भोंग्यांबद्दल कुणीही बोलायला तयार नाही किंवा तसे मानायलाही तयार नाही. असाच एक वाद कर्नाटकमध्ये झाला तो म्हणजे ‘हिजाब’चा.... त्याबद्दलही दुहेरी मतप्रवाह पुढे आले. अर्थात, ‘हिजाब’वाल्यांची तळी उचलणारी मंडळी, तर सगळी डावी असणारच. पण, पहिल्यांदाच जागतिक पातळीवर ‘हिजाब’बंदीवर भूमिका घेण्यात आल्याने या विषयाकडे भुवया उंचावून पाहणारे आहेत.
मशिदींमधील लाऊडस्पीकर अनेकदा स्थानिक लोकांना त्रासदायक ठरतात. अशा परिस्थितीत, जेव्हा इंडोनेशिया सारख्या देशाचा विचार केला जातो, जिथे जगातील सर्वात जास्त मुस्लिम राहतात आणि संपूर्ण देशात ७ लाख ५० हजार मशिदी आहेत, तेव्हा कल्पना करा की तेथे परिस्थिती कशी असेल. अलीकडे रीना (नाव बदलले आहे) नावाच्या एका महिलेने याबद्दल मीडियाशी उघडपणे बोलल्या. त्याने सांगितले की, मशिदींमध्ये पाच वेळा लाऊडस्पीकर वाजत असल्यामुळे त्यांना रोगांनी कसे घेरले. पण खूप प्रयत्न करूनही त्या काहीच करू शकली नाही. कारण, या विरोधात आवाज उठवल्या
मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला असतानाही भोंगे उतरविण्याचे काम प्रशासनाला जमलेले नाही.
या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून महाराष्ट्र राज्याचा ‘सर्वोत्तम चित्रपट’, ‘सर्वोत्तम ग्रामीण चित्रपट’ आणि ‘सर्वोत्तम दिग्दर्शक’ हे पुरस्कार मिळाले आहेत.
आपल्या देशाला आगीच्या अपघातापासून मुक्त करण्याची चळवळ उभारण्याचं कार्य सध्या अरविंद करत आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना त्याची कंपनी आगीपासून संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण देते. आगविरहीत भारत घडविण्याचं त्याचं स्वप्न खरंच वाखाणण्यासारखं आहे.