गेल्या काही दशकांपासून भारत-चीन सीमेवरील तणावामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते आहे. २०१७ सालचा चीनचा रस्ते बांधणीचा विषय असो, २०२० सालामधील गलवान खोर्यातील संघर्ष असो किंवा मग २०२२ साली तवांगमध्ये झालेली लष्करी धक्काबुक्की; चीनचे सीमावर्ती धोरण येथील पायाभूत सुविधा वाढवण्यातच अधिक दिसते. अशातच कम्युनिस्ट विस्तारवादी चीनने, सिंयांगपासून तिबेटपर्यंत नवा रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठीच्या योजनेवर सुरु केलेले काम, भारतासाठी संभाव्य धोका आहे का? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. अहवालानुसार हा रेल्वे प्रक
Read More
सीमेवरील हालचाली शीघ्र गतीने होण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल
रशियातील मॉस्कोमध्ये सुरु असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली.
जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर मोदी केदारनाथनला आले. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केदारनाथला ही त्यांची तिसरी भेट आहे.
भारताच्या उत्तरेला असलेल्या भारत-चीन सीमेजवळ पहाटे ५.३० च्या सुमारास हा भूकंप झाला.