Enter your Email Address to subscribe to our newsletters
फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलाकार आपल्या श्रद्धा आणि आस्था उघडपणे मांडताना दिसतात. आपल्या धर्माबरोबरच इतर धर्मांच्या विचारांनाही स्थान देणाऱ्या काही कलाकारांपैकी अभिनेत्री नरगिस फाखरी ही एक आहे. तिच्या अलीकडच्या एका मुलाखतीत तिने हिंदू धर्मातील काही गोष्टींशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याविषयी मोकळेपणाने बोलत एक वेगळाच दृष्टिकोन समोर ठेवला आहे.
Read More
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावरून गायब आहे. २०१७ मध्ये आपल्या पहिल्या बाळंतपणानंतर दिशाने मालिकेपासून विश्रांती घेतली आणि त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. प्रेक्षक मात्र आजही तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत.
मुंबईच्या कांदिवलीतील सीब्रुक नावाच्या सोसायटीत राहणाऱ्या गुजराती मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या अल्पवयीन मुलाने ५७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने सोसायटीच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर
बॉलीवूडचा किंग खान – शाहरुख खान – यंदाच्या मेट गाला 2025 मध्ये आपल्या खास अंदाजात पदार्पण करताना दिसला. जगभरातील चाहते जिथं त्यांच्या एका झलकसाठी आतुर असतात, तिथं अमेरिकेतील परदेशी माध्यमांपुढे शाहरुखला स्वत:चं नाव सांगावं लागलं. “I am Shah Rukh,” असं स्वतःचं ओळख करून देताना शाहरुखचा साधेपणा आणि आत्मविश्वास दोन्ही झळकले.
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तिच्याकडून तब्बल १४.८ किलो सोनं जप्त केलं. गेल्या काही दिवसांपासून तिच्या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष ठेवलं होतं. १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केल्याने तिच्यावर संशय बळावला होता. सोमवारी रात्री ती भारतात परतत असताना, अधिकाऱ्यांनी तिची कसून तपासणी केली. या तपासात तिच्या
'झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन रितेश देशमुख आणि अमेय वाघ करत आहेत. कार्यक्रमातील एका खास क्षणी संपूर्ण वातावरण भावनिक झालं, जेव्हा अभिनेता जितेंद्र जोशीने दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लिहिलेलं एक पत्र रितेशसमोर वाचून दाखवलं.
गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात विविध ठिकाणी आगीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईतील फिल्मसिटीमध्ये एका टीव्ही शोच्या सेटला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत, सोनी सब वाहिनीवरील ‘तेनाली रामा’ या मालिकेच्या सेटवर २ मार्च रोजी, रविवारी सकाळी आग लागली.
स्वत:च्या सर्व जबाबदार्या पूर्ण करत मराठी संगीत रंगभूमीची सेवा करणार्या गुणवंत अभिनेत्री, कलाकार प्राजक्ता शहाणे यांच्याविषयी...
दक्षिण कोरियन अभिनेत्री किम से-रॉन हीचे निधन झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय किम से-रॉन हीचा मृतदेह सोल शहरातील सियोंगसु-डोंग भागातील तिच्या राहत्या घरी आढळून आला. १६ फेब्रुवारी रोजी, रविवारी दुपारी कीमच्या ओळखीची व्यक्ती तिच्या घरी पोहोचली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही, मात्र मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची जगभरात चर्चा सुरू आहे. १४४ वर्षांनी आलेल्या या मेळ्यात करोडाच्या संख्येत भक्तांनी गर्दी केली. या ठिकाणी अनेक सेलिब्रिटींनी देखील या मेळ्याचा लाभ घेतला. याच सेलिब्रिटींमध्ये आत्ता अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने देखील महाकुंभमेळ्याचा लाभ घेतला. प्राजक्ताने कुंभमेळ्यामधला विलक्षण अनुभव सोशल मिडीयावर विडीयोच्या माध्यमातून शेयर केला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या मुंबईतील घरी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चोरीज पुनम यांच्या घऱातील अनेक महागड्या वस्तू आणि रोख रक्कमही चोरीला गेली आहे. पूनम ढिल्लो यांचा खार परिसरात फ्लॅट असून याच ठिकाणी चोरी झाली आहे. या फ्लॅटमध्ये त्यांचा मुलगा अनमोल राहतो.
(Prajakta Mali) प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सागर निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आक्षेपार्ह आणि चारित्र्यहनन करणारे वक्तव्य केल्याने त्यांना जाहीर माफी मागण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. तसेच त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले.
(MLA Suresh Dhas) अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. "प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचेही मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असे सुरेश धस म्हणाले.
मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरात उर्मिला कोठारेच्या ( Urmila Kothare ) गाडीचा अपघात झाला. दि. २७ डिसेंबर रोजी रात्री पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ८०-९० चे दशक आपल्या अभिनय आणि सौदर्याने गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर गेले ६५ वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ‘कश्मीर की कली’, ‘आराधना’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून शर्मिला टागोर यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, सध्याच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स आणि त्यांच्या वाढत्या मानधनाबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. नुकतीच शर्मिला टागोर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन लाइव्ह’ कार्यक्रमात बोलताना बॉलीवूड स्टार्सचे वाढते मानधन आणि व्हॅनिटी व्हॅन्सवर मत
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी आणि अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचे अमेरिकेत निधन झाले आहे. रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुप्रसिद्ध नर्तक आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पण, अद्याप त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समोर आलं नाही.
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तिच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. अमृताने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपली ओळख निर्माण केली आहे. आता तिने नवं घर घेत आणखी एक मजल मारली आहे. अमृताने तिच्या घराची पहिली झलक सोशल मिडियावर शेअर केली आहे.
अभिनेत्री-निर्माती तेजस्विनी पंडित सध्या तिच्या ‘येक नंबर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची ती निर्माती तर होतीच पण त्यात तिने उत्तम भूमिका देखील साकारली होती. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस्विनी पंडितने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्विनी मावशी झाली आहे. तेजस्विनीची बहिणी पूर्णिमा पुलन आई झाली असून तिने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. या चिमुकलीबरोबरचे खेळतानाचे फोटो शेअर करून तेजस्विनीने मावशी झाल्याचं जाहीर केलं आहे. तेजस्विनीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिची निर्मिती आणि अभिनय असणाऱ्या फुलवंती या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांद प्राजक्ता निर्माती आणि स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शिकेच्या भूमिकेत समोर आल्या आहेत. दरम्यान, प्राजक्ता आजवर सुत्रसंचालक, अभिनेत्री, निर्माती या रुपात तर दिसलीच पण आता लवकरच ती राजकारणात देखील प्रवेश करणार अशी चिन्ह दिसत असून त्याबद्दल तिने स्वत: माहिती दिली आहे.
‘क्युकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका म्हटलं की तुलसी अर्थात अभिनेत्री स्मृती इराणी यांचाच चेहरा समोर येतो. गेल्या काही काळापासून स्मृती इराणी राजकारणात सक्रीय आहेत. पण आता पुन्हा त्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. अभिनेत्री रुपाली गांगुली यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'अनुपमा' मालिकेत त्या महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच अनुपमा या मालिकेने १५ वर्षांचा लीप घेतला आहे. बऱ्याच कलाकारांनी ही मालिका सोडली. टाईम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार, स्मृती इरानी या लीपनंतर मालिकेचा एक भाग असणार आहेत.
मुंबईतील कलिनामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अभिनेत्री छाया कदम यांचे वडील गिरणी कामगार होते. बारावीत एकदा अनुत्तीर्ण झाल्यावरही न खचता त्यांनी ‘टेक्सटाईल डिझाईन’ची पदवी मिळवली आणि राज्यस्तरावर कबड्डीही खेळल्या. शाळा-महाविद्यालयात नाटकांमध्ये भूमिका साकारणार्या छाया यांनी पुढे अभिनयाचीच वाट निवडली. वामन केंद्रे यांच्या ‘झुलवा’ नाटकासह ‘फाट्याचं पाणी’, ‘विठ्ठल’ आणि ‘दगडांचा देव’ अशा लघुपटांमध्येही भूमिका साकारल्या. त्यानंतर चित्रपटात संधी मिळाली, पण ‘बाईमाणूस’ हा पहिला चित्रपट पडद्यापर्यंत आला नाही.
हॅरी पॉटर फेम हॉलिवूड अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचं आज २८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे निधन झाले. त्यांना दि प्राईम ऑफ मिस जीन ब्रॉडी आणि कॅलिफोर्निया सूट या दोन चित्रपटांसाठी ऑस्कर मिळाला होता. तसेच, २१ व्या शतकात डाऊनटन अॅबमे मधील ग्रँथमच्या डोजर काउंटेस आणि हॅरी पॉटरमधील प्रोफेसर मिनर्व्हा मॅकगोनागलची त्यांनी भूमिका साकारली होती. वयाच्या ८९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचा घटना समोर येत आहेत. सध्या कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावरून देशभरात निदर्शने सुरू असून डॉक्टर्स, सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते आणि कलाकारांनीही आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाबद्दल पोस्ट केल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांना बलात्काराच्या धमक्या येत आहेत.
सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्रींना सतत त्यांच्या शरारीवर शस्त्रक्रिया करत राहावी लागते किंवा मग सौदर्य प्रसाधनांचा सातत्याने वापर करावा लागतो. मात्र, त्याचा चुकीचा परिणाम होऊन शरीराला हानी देखील होऊ शकते. अशीच काहीशी गंभीर घटना अभिनेत्री जॅस्मिन भसीन सोबत घडली आहे. डोळ्यांना लेन्स लावल्यामुळे गेभीर दु:खापत झाली असून तिला अचानक दिसणं देखील बंद झाल्याचं तिने स्वत: सांगितलं आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राचे आणि मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. ‘बारदोवी’ या चित्रपटाने निमित्ताने त्या निर्मात्या म्हणून समोर येणार असून या रहस्यमय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या ‘बारदोवी’ या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवणारा आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात नुकताच अभिनेत्री छाया कदम यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा फडकवला. कायमच दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम यांच्या कारकिर्दीत नवं वळण आलं आहे. बारदोवी या आगामी चित्रपटाची सहनिर्मिती छाया कदम यांनी केली असून, त्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेतही आहेत. २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री-दिग्दर्शिका श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरी ३ जून २०२४ रोजी चोरी झाली होती. त्या चोरीचा छडा लालण्यात सातारा पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून पोलिसांनी १३ लाख ३१ हजारांचे १८ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, ज्यावेळी चोरी झाली तेव्हा घरात कुणी नसल्याचे श्वेताने पोलिसांना सांगितले होते. त्या नुसार दाखल केलेल्या तक्रारीचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना तपास करण्याचे आदेश दिला
हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्द सुरु करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास - नारंग यांचे नाशिकरोड येथील निवासस्थानी निधन झाले. वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत ३ जुलै २०२४ रोजी निधन झालं.
मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरची शिकार झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तिने स्वत: पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. हिनाचा कॅन्सर स्टेज ३ वर असून तिला आधार देणाऱ्या बऱ्याच पोस्ट देखील केल्या होत्या. सध्या हिना उपचार घेत असून ती कशाप्रकारे लढा देत आहे तिच्या या प्रवासावर नुकतंच ती स्टोरी शेअर करत व्यक्त झाली आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मिडियावर सक्रिय असते. समाजातील विविध विषयांवर ती कायम व्हिडिओंच्या माध्यमातून भाष्य देखील करत असते, पण बराच काळ चित्रपटांमध्ये न झळकल्यामुळे चाहत्यांनी तिला प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत चक्क क्रांतीने त्याच चाहत्याला त्याची एक चूक दाखवून दिली आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या वाढदिवसानिमित्त एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आत्तापर्यंत चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी सई ‘बिजनेस वुमन’ झाली आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसेल.महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी पाहायला मिळते. शेतात राबून पैसे कमावून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या वैजुची ही गोष्ट आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी असून आपले जीवनमान उंचावणे व गावाच्या सुधारणेसाठी काम करणे हेच तिचे ध्येय आहे.
निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरी चोरांनी दरोडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून १० तोळं सोनं लंपास केले आहे. याशिवाय काही पैसे चोरल्याची माहिती देखील मिळाली असून त्यावेळी घरात कुणीच नसल्याची माहिती श्वेताने दिली. सोमवारी ३ जूनच्या रात्री ही घटना घडली असून याबाबत अभिनेत्री श्वेता शिंदेने सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरचे २ जून रोजीच्या रात्री रस्त्यात काही स्थानिकांशी भांडण झाले होते. यावेळी रवीना मद्यधुंद अवस्थेत आहे असे देखील आरोप तिच्यावर केले होते, शिवाय तिच्या ड्रायव्हरने त्या महिलांच्या अंगावर गाडी टाकल्याचे देखील म्हटले होते; पण या सगळ्या बाबी खोट्या असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन स्पष्ट झाल्या होत्या. आता या प्रकरणावर रवीना टंडनने मौन सोडलं आहे.
अभिनेत्री रवीना टंडन हिने मद्यधुंद अवस्थेत एका वृद्ध महिलेसह दोन महिलांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आला होता. शनिवार दिनांक १ जूनच्या रात्री उशीरा ही घटना घडली. परंतु, नेमकी त्या रात्री काय घडले होते हे सी.सी.टी.व्ही फुटेजवरुन समोर आले असून रवीना खरंच नशेत होती का याचा उलगडा देखील झाला आहे.
अभिनेत्री रवीना टंडन हिच्यावर मद्यधुंद अवस्थेत काही महिलांवर गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे ती वादात अडकली होती. परंतु, घडलेल्या प्रकारीची सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून रवीनावर केलेल्या कोणत्याही आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणावर कंगना रणावत हिने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत, "रवीनासोबत जे झालं ती धोक्याची घंटा आहे”, असे सूचक शब्द तिने लिहिले आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी यंदाचा ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सव फारच आनंदी ठरला आहे. कान्समध्ये दोन दिवसांपूर्वी पायल कपाडिया दिग्दर्शित आणि मराठमोळी अभिनेत्री छाया कदम हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाला स्टॅण्डिंग ओव्हेशन मिळालं होतं. यानंतर आता याच चित्रपटाने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल ३० वर्षांनंतर ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाने कान्समध्ये मानाचा समजला जाणारा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्कारवर भारतीय चित्रपटाने आपलं नाव कोरल्याने सध्या सर्व
७७ वा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ यंदा भारतासाठी खूप महत्वाचा आणि खास आहे. श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ चित्रपटाला ४८ वर्षांनंतर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंगचा मान मिळाला. याशिवाय भारतीय कलाकार, सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर व उद्योजकांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. शिवाय भारतीय चित्रपट आणि कलाकारांना या महोत्सवात विविध श्रेणींमध्ये नामांकने देखील मिळाली होती. त्यातच अभिनेत्री अनासूया सेनगुप्ता ही ‘कान्स’ मध्ये पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कलाकार ठरली आहे.
२०११ साली झालेल्या अभिनेत्री लैला खान मर्डर प्रकरणात तब्बल १३ वर्षांनी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात लैलाच्या सावत्र वडिलांना काही दिवसांपूर्वी मुंबई सेशन कोर्टाने दोषी ठरवले होते. आता त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली असून लैला खान आणि तिच्या कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात लैला खानचे सावत्र वडील परवेज टाक यांना दोषी ठरवत १३ वर्षांनी कोर्टाने त्यांना शुक्रवार २४ मे रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. लैलाच्या हत्येनंतर आता १३ वर्षांनी तिच्या कुटुंबा
अभिनेत्री राखी सावंत कायम विविध कारणांमुळे चर्चेत असते. पण सध्या राखीची तब्येत खालावली असून तिला ट्यूमर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राखी सावंतवर नुकतीच रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून सध्या तीची प्रकृती थोडीफार बरी होत असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे राखीच्या तब्येतीबद्दल अपडेट आली असून राखीचा एक्स पती रितेशने आता मोठा खुलासा केला आहे. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, असे रितेशने सांगितले आहे.
प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस अशा ‘मेट गाला २०२४’ (Alia Bhatt) या इव्हेंटला सुरुवात झाली आहे. मेट गाला सोहळा न्यूयॉर्कमधील मॅनहटन येथे आयोजित करण्यात आला असून जगभरातील कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. या सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) सर्वांचं लक्ष वेधून घेतले. आलियाचा परदेशातील हा देसी अंदाज उपस्थितांना विशेष भावला. परदेशात साडी नेसून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे ने सध्या सोशल मीडियावर आलियाचं कौतुक करण्यात येत आहे.
चित्रपटांच्या चंदेरी दुनियेकडे कलाकारांना आकर्षित करते ते ‘फेम’ आणि ‘ग्लॅमर’. अशा या कलाकार मंडळींना कायमच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांची पाठीवरील शाब्बासकी आजही तितकीच महत्त्वाची असते आणि त्याकरिता प्रत्येक कलाकार आपली प्रत्येक भूमिका ही उत्तमपणे कशी साकारता येईल, यासाठी झटत असतो. आता हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल सांगायचे झाल्यास, ८०-९०च्या दशकात जे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते, त्यांच्यापुढे कालानुरुप मनोरंजनाची बरीच दालनं खुली झाली. त्यापैकीच एक महत्त्वाचे माध्यम किंवा व्यासपीठ म्हणजे ‘ओटीटी’ वाहि
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी कलाकार होऊन गेले त्यापैकी एक अप्रतिम कलाकार म्हणजे अभिनेत्री रसिका जोशी. नुकतीच संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी ‘महाएमटीबी’ला त्यांच्या सर्किट हाऊस या नाटकाच्या निमित्ताने मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अभिनेत्री रसिका जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ऐतिहासिक, भटपट, प्रेमपट, ड्रामा हे आशय सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत गाजत आहेत. यात आणखी एक भर म्हणजे राजकीय विषयांवर आधारित चित्रपट आमि चरित्रपट. चरित्रपटांच्या यादीत आणखी एक बायोपिक आला असून याचे नाव आहे ‘मधुबाला’ (Madhubala Biopic). बऱ्याच काळापासून हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाची भूरळ प्रेक्षकांवर पाडणाऱ्या अभिनेत्री मधुबाला (Madhubala Biopic) यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना पुर्णविराम लागला असून आलिया भट्टची निर्मिती असलेला ‘डार्लिंग्स’ या
जागतिक महिला दिनाच्या दिवशी मनोरंजन क्षेत्रातून एक अत्यंत दुख:द बातमी समोर आली आहे. हिंदी मालिकांमध्ये वैविध्यपुर्ण भूमिका निभावणाऱ्या दोन सख्ख्या अभिनेत्री बहिणींचे अवघ्या ४८ तासांत निधन झाले आहे. अभिनेत्री अमनदीप सोही (Amandeep Sohi) आणि डॉली सोही (Dolly Sohi) असे या दोन बहिणींची नावे असून अमनदीप हिचा मृत्यू कावीळने तर डॉलीचा मृत्यू सर्व्हायकल कर्करोगाने झाला आहे. मालिकाविश्वातून या दोन्ही अभिनेत्रींना आदरांजली वाहिली जात आहे.
हिंदीसह अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायात आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. बऱ्याच मराठी कलाकारांचे स्वत:चे कपड्यांचे, कॉसमेटिक्सचे ब्रॅन्ड आहेत किंवा मग हॉटेल व्यवसायात येत आपली अनोखी ओळख निर्माण करत आहेत. कॉमेडी क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने देखील काही दिवसांपुर्वी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘द बिग फिश एन्ड कंपनी’ हे हॉटेल खवय़्यांसाठी सुरु केले. पण मुळात स्वत: श्रेया (Shreya Bugade) किती चांगला स्वयंपाक करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येऊच शक
मराठी चित्रपटसृष्टीत ८०-९० च्या दशकातील काळ आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणारी अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. उद्या ८ मार्च जागतिक महिला दिन. याच दिवसाचे औचित्य साधत ‘गुलाबी’ या चित्रपटाची (Ashwini Bhave) घोषणा करण्यात आली आहे. ‘गुलाबी’ या चित्रपटाच्या पोस्टरवरुन तीन मैत्रिणींची कथा चित्रपटात सांगितली जाणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. यात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री पद्मविभूषण वैजयंती माला यांनी अयोध्या राम मंदिर आवारात वयाच्या ९० व्या वर्षी केलेल्या नृत्याची प्रशंसा आणि चर्चा चांगलीच रंगली होती. वैजयंतीमाला (Padmavibhushan Vaijayantimala) यांना भरतनाट्यम नृत्य सादर करत उपस्थितींना थक्क करणारा नृत्याविष्कार सादर केला होता. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी वैजयंती माला (Padmashri Vaijayantimala) यांची सदिच्छा भेट चेन्नईत घेतली. निमित्त होते ते नुकतेच त्यांना जाहिर झालेल्या पद्मविभूषण पुरस्काराचे.