Enter your Email Address to subscribe to our newsletters
संसाराचा गाडा चालविण्यासाठी पापड, मसाले तयार करणे, यासारख्या लघुउद्योगापासून सुरुवात करून त्याला आज एका उंचीवर नेण्याचे काम कल्याणमधील निर्मला अरविंद जोशी यांनी केले आहे. सध्या त्यांच्या पोळीभाजी केंद्रात अत्याधुनिक अशी पोळी आणि भाकरी बनविणारी मशीन असून त्यावर काम चालते. निर्मला यांच्या या संघर्षमय प्रवासावर टाकलेला प्रकाश.
Read More