Vipul Amrutlal Shah

महाराष्ट्रातील संतांचे अयोध्येशी आणि प्रभू श्रीरामांशी ऋणानुबंध!

अयोध्या, रामायण, रामभक्ती आणि महाराष्ट्र यांचा संबध कैक शतकांचा आहे. किमान १५०० वर्ष महाराष्ट्रात रामकथा सांगितली जात आहे. मध्यंतरीच्या काळातील साहित्याचे धागेदोरे फारसे उपलब्ध नसले तरी संत नामदेवांपासून रामभक्तीच्या रचना मराठी भाषेत आढळतात. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या सर्वांना आकार देणाऱ्या मराठी संतानी अयोध्येचा महिमा वेळोवेळी वर्णन केला आहे. इ.स.च्या तेराव्या शतकाच्या अखेरीस तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण करणारे संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ ते १२९६) व संत नामदेव (इ.स.१२७० ते १३५०) हे मराठीतले

Read More

संत नामदेवाच्या पालखीमध्ये जेसीबी ; मृतांमध्ये संत नामदेवांचे वंशज

दिवेघाटात नामदेव महाराज पालखी जात असताना या दिंडीत जेसीबी घुसल्याने १७ वारकरी जखमी झाले

Read More