‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीचे अतोनात नुकसान झाले. पण, वेळीच वातावरणीय बदल रोखण्यासाठी किनारी प्रदेशातील शहरांनी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर मुंबई, कोलकातासारख्या महानगरांना अशीच चक्रीवादळे आणि पूरस्थिती सर्वार्थाने बुडवू शकते.
Read More