Enter your Email Address to subscribe to our newsletters
रत्नागिरी किनार्याजवळ शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी डांबर वाहून नेणारे जहाज अपघात ग्रस्त झाले. हे जहाज बुडाण्यापूर्वी भारतीय तटरक्षक दलाने १९ खालाश्यांची सुटका केली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात सागरी प्रदूषणाची भीती निर्माण झाली होती. रत्नागिरी किनाऱ्यापासून ४१ नाॅटीकल मैल लांब ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मालवण आणि गोवा किनारपट्टी लगत गळती झाली. मालवण किनारपट्टी जवळ पाण्यात डांबराचे गोळे आढळून आले.
Read More