Sattvik Certification

रेशिमबाग येथे भारतीय किसान संघची व्यवस्थापन समिती बैठक ; संपन्न भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी-अनुकूल करण्यासाठी ठराव मंजूर

भारतीय किसान संघाची दोन दिवसांची अखिल भारतीय व्यवस्थापन समितीची बैठक नागपुरच्या रेशिमबाग परिसरातील स्मृती मंदिर संकुल येथील महर्षी व्यास सभागृहात नुकतीच संपन्न झाली. यावेळी संघटनात्मक, चळवळीत्मक आणि रचनात्मक मुद्द्यांवर तसेच संघटनेच्या विस्तारासाठी कृती आराखड्यावर आणि संघ शताब्दी वर्षासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान देशभरातील ३७ प्रांतांमधून विविध पदाधिकारी उपस्थित होते. किसान संघचे अ.भा.महामंत्री मोहिनी मोहन मिश्र यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

Read More

आदिवासी समाजाच्या अनुदानाचा उपयोग समाजाच्या आर्थिक समक्षमिकरणासाठी व्हावा: आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके

महिला बचत गट शेतकरी गट तसेच वैयक्तिक पातळीवर उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी आदिवासी विभागातर्फे आर्थिक सहाय दिले जाते. या अनुदानाचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी व आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षिमीकरणासाठी व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी केले. नुकतीच त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या वैदयकिय तपासणी निदान व

Read More

ॲग्रीस्टॅक योजनेत 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना जलद व परिणामकारकरित्या पोहचाव्यात यासाठी ॲग्रीस्टॅक ही केंद्र शासनाची योजना राज्यात आपण प्राधान्याने हाती घेतली. यात डिजीटल सेवांचा अंतर्भाव असल्याने शेतकऱ्यांना तेवढ्याच पारदर्शकपणे योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची असलेल्या या योजनेंतर्गत येत्या 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी. या कामात टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीयस्तरावरील जबाबदार कर्मच

Read More

शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण,मोजणी आता पोलिस बंदोबस्तात

Road, Farmer, Electricity,

Read More

पंजाबमधील आप सरकारने शेतकऱ्यांचे सामान लुटले, ११८ व्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन कायम

AAP government पंजाबमधील शेतकरी प्रतिनिधींच्या गेल्या आठवड्यात छावण्या पाडण्यात आल्या असल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता पोलिस आणि पंजाब आप सरकारवर सामानाची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रमुख निदर्शके जगजीत सिंग दलेवाल यांचे उपोषण रविवारी ११८ व्या दिवशीही सुरू होते. ट्रॅक्टर, ट्रेलर, अगदी रेफ्रिजरेटर, एसी, इन्व्हर्टर, पलंग आणि गॅस सिलिंडर - पोलिसांच्या निगराणीखाली असलेले सर्व काही आता आप आमदारांच्या समर्थकांच्या घरात सापडले असल्याचा आरोप बीकेयूचे सचिव असलेले सचिव गुरदीप सिंग चहल यांनी केला आहे.

Read More

आदिवासी शेतकर्‍यांसाठी स्ट्रॉबेरी ठरतेय वरदान

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचे माहेरघर म्हणून नावारुपाला येत असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील शेती चांगलीच बहरली आहे. आंबट गोड चवीची फळे काढणी योग्य झाली असून, त्यांच्या रंगाने संपूर्ण परिसर गुलाबी आणि लालेलाल झाल्याचे नजरेस पडत आहे. वाढत्या थंडीबरोबर जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचा हंगाम चांगलाच बहरला आहे. शरीरासाठी आरोग्यदायक लालचुटूक स्ट्रॉबेरीची सप्तशृंगगड, वणी आणि सापुतार्‍याच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी शेतकर्‍यांकडून विक्री केली जात आहे. दुर्गम भाग असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्याच्या घाटमाथ्यावर

Read More

देवाभाऊ, सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्रासाठी !

देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१४मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या दहा महिन्यातच त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावं लागलं. २०१५मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊसच प्रमाण कमी होतं, परिणामी २०१५च्या ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोर जाण्याची वेळ आली. शेतीला पुरेसे पाणी नसल्यामुळे पीक घेता येत नव्हती तर दुसरीकडे पाण्याअभावी पीक जाळून गेली. जनावरांना पुरेसा चारा, पाणी नव्हतं. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाचा सामन

Read More